News

आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही- गणेश नाईक

देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्नमुंबई- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे...

“शहरी कामगार न्याय अभियान” व “मुंबईचा हक्क” अभियानाची मुंबई युवक काँग्रेसकडून घोषणा

मुंबई, दि. १६ मे २०२६ देशाची आर्थिक राजधानी मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत आहेत. स्वच्छता कामगार,...

उल्हासनगरमध्ये महिलेचे कपडे फाडून,केस कापून,चपलांचा हार घालून काढली धिंड,मंदिर प्रवेशाच्या वादातून अमानुष कृत्य

ठाणे-उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेला बेदम मारहाण करून, तिचे केस कापून आणि चपलांचा हार...

नीट पेपरफुटी:पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरेला दिल्लीत अटक:आतापर्यंत 9 आरोपींना अटक

नीट (यूजी) परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणातील मनीषा मांढरेच्या अटकेवर, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्या, प्रा. डॉ. निवेदिता गजानन एकबोटे म्हणाल्या,...

भारतात कुठे भीषण दुष्काळ,तीव्र उष्णता तर कुठे मुसळधार पाऊस:अल निनो इफेक्ट जाणवणार

अल निनो जुलैपर्यंत सक्रिय, थंडीपर्यंत राहण्याची शक्यता, यामुळे मान्सून कमकुवत होऊ शकतो या वर्षी भारतात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज असताना अल-निनो सक्रिय होण्याची शक्यता समोर...

Popular