मुंबई: प्राथमिकदृष्ट्या राज्य सरकार केवळ विरोधकांवर कारवाई करताना आढळत आहे. विरोधक सत्तेत दाखल झाले की, कारवाई थंडावते. सर्व बेकायदा कामे कायदेशीर होतात, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी... Read more
मुंबई: एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी हा पक्ष नकली आहे हे देशातील तिघांना नक्की माहिती आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा सम... Read more
घटनेची जलद गतीने सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी. मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये राहत असलेले का दहावीच्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार केल... Read more
मुंबई- वडापावची हातगाडी लावणाऱ्या एका विक्रेत्याने मंत्रालयातील वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त येथे समजले आहे. सदरील व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या... Read more
मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना तीन वर्षांचा निकष लागू करू नये म्हणून राज्य सरकारने केलेली मागणी निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा सोमवारी... Read more
६८ व्या जागतिक महिला आयोगाच्या चर्चासत्रात स्त्री आधार केंद्र सहभागी; ऑनलाईन सत्रात अनेक मान्यवर तज्ञांचा सहभाग… पुणे: जगभरातील नागरिकांसमोर जागतिकीकरणाचे मोठे आव्हान आहे. गेल्या पाच वर्षांम... Read more
रायपूर- महादेव सट्टा ॲप प्रकरणात, ईओडब्ल्यू (आर्थिक संशोधन शाखा) ने ईडीच्या तक्रारीवरून छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह 21 आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यात ॲप प्रमोटर... Read more
आपल्या जन्माची आणि मृत्यूची नोंद समाजाने घेतली पाहिजे,येवढे महान कार्य करावे, असे “दादा” म्हणायचे….!
नाशिक-वग सम्राट दादू इंदुरीकर हे मराठी बोली भाषेचा मूळ अर्थ बाजूला काढून, आपल्या शब्दातून भाषेला वेगळा अर्थ प्राप्त करून दयायचे,त्यातून विनोद घडवायचे, येवढे मराठी भाषेवर त्यांचे प्रभूत्व होत... Read more
मुंबई :- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी (दिनांक १६ मार्च २०२४) पत्रकार परिषद घेऊन सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जि... Read more
मुंबई-काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे. सायंकाळी 5... Read more
समाजात जनजागृती करण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा: प्रियंका गांधी. मुंबई, दि. १६ मार्च मणिपूरपासून निघालेली राहुल गांधी यांची ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मु... Read more
मुंबई – : लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणा... Read more
लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. लोकसभा मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू, ज्ञानेश कुमार यांनी माहिती दिली. दरम्यान, देशभरात सात टप्प्यात हे मतदान होणार... Read more
केबल सपोर्टेड पुलाचे बांधकाम, पोच मार्गाचे बांधकाम आणि इतर कामांसाठी 396 कोटी रुपयांच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी –उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय जारी मुंबई... Read more
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतरअवघ्या तीन दिवसांमध्ये शासन निर्णय जारी मुंबई, दि. 16 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर अवघ्या तीन दिवसात बारामती तालुक्यातील मौजे सोम... Read more