मोदी माधव, तर मतदार केशव– महाराष्ट्रात व्होट जिहादचा दुसरा पार्ट शिर्डी -विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे. या निवडणुका कधी होणार,... Read more
शिर्डी- येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी जोरदार भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी जय भवानी जय शिवाजीचा नारा दिला.... Read more
ठाणे-सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधता... Read more
मुंबई -उद्धव ठाकरे हे जर देवेंद्र फडणवीस यांचे शत्रू नाही तर त्यांचा पक्ष का फोडला? दुसऱ्या पक्षाला त्यांचे चिन्ह का देण्यात आले? त्यांचे 40 आमदार वेशांतर कडून तोडले अन् त्यांच्यातील एकालाच... Read more
नागपूर -राजकारणात काहीही होऊ शकते. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले, अजित पवार महायुतीत आले. राजकारणात काहीही होऊ शकते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार कधीही सोबत येऊ शक... Read more
mनागपूर-राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही कायम संस्कृती जपली असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे मा... Read more
मुंबई-संजय राऊत हे रिकामटेकडे आहेत. ते रोजच काहीतरी मत व्यक्त करतात. मात्र त्यांच्या मतावर मी व्यक्त व्हायलाच पाहिजे असे नाही. मला कामे असतात. मी रिकामटेकडा नाही. अशा कडक शब्दात मुख्यमंत्री... Read more
मुंबई-मुंबई ते नागपूपर्यंत सर्व महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्... Read more
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आह... Read more
चंद्रपूर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे, असे विधान कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची 125 वी जयंती च... Read more
भाजपने त्यांना तंबी द्यावी अन्यथा जशास तसे उत्तर देऊ ! पुणे-पुणे शहरातील उबाठा गटाच्या ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असल्याचं वक्तव्य केले असता शि... Read more
काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे शंभर पेक्षा जास्त खासदार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी... Read more
मुंबई-काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असे वक्तव्य शरद पवार गटाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.खासदार... Read more
बैठकीची वेळ अकरा वाजेची असताना काही नेते बैठकीला दोन वाजता येत मुंबई-विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला, यासाठी जागा वाटपात घालवलेला वेळ कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वि... Read more
जयंतराव : मी ८ दिवसांत राजीनामा देतो, तुम्ही किती काम केले सांगा राष्ट्रवादीत फूट अटळ; नवे नेतृत्व आमदार रोहितकडे जाण्याचे संकेतमुंबई-विधानसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की ओढवल्यानंतर शरद पवा... Read more