News

आषाढी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यातील सुयोग्य जलव्यवस्थापन करावे – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई दि. ७ (प्रतिनिधी)मागील दोन दिवसांपासून कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रामध्ये झालेली पर्जन्यवृष्टी, धरणातील पाणीसाठा, पूरस्थिती आणि आषाढी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने जलव्यवस्थापनाचे सुयोग्य नियोजन करावे,...

कातळशिल्पांचे पुर्ण संरक्षण करुनच विकास प्रकल्पांचा विचार

सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार मुंबई, दि. 7 जुलै 2026मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळ शिल्पांचे पुर्ण संरक्षण करुनच भविष्यातील या भागातील...

शहरे पाण्याखाली,रस्त्यांना नदी-नाल्यांचे रूप ?महापालिकांकडे आहेत उपाय योजनांसह उत्तरे; पण अंमल मात्र नाही ? एक रहस्य …जमिनीखाली दडलेले

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग ३ पुण्यात २,२०० किलोमीटर रस्ते; स्वतंत्र पावसाळी गटारे अवघी ३५८ किलोमीटर—२६० ब्लॅक स्पॉट, अपुरे नाले, विस्कळीत तरतुदी,विस्कळीत खर्च आणि...

संकटसमयी धावून आले ‘पीएमआरडीए’चे देवदूत! मुसळधार पावसात युद्धपातळीवर बचावकार्य; शेकडो नागरिकांचे वाचवले प्राण!

मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर 'पीएमआरडीए'च्या 'पीडीआरएफ'कडून तात्काळ शोधमोहीम व बचावकार्य आळंदीत पुरात अडकलेल्या २० पोलीस कर्मचाऱ्यांसह २४ जणांची सुखरूप सुटका लोणावळ्यातील वेदांत अकॅडमीमध्ये अडकलेल्या...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पुणे, दि. ६ जुलै : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य...

Popular