पुणे- तृप्ती देसाई यांनी शनिशिंगणापूर च्या महिला दर्शनाचा मुद्दा घेवून चांगले-यशस्वी आंदोलन केले आणि आता पुन्हा शनिशिंगणापूर च्या कथेवर अर्थात गावाचे नाव बदलून आता ‘चौर्य ‘नावाचा सिनेमा 5 ऑगस्ट ला प्रदर्शीत होतो आहे. एकंदरीत वारंवार शनिशिंगणापूर चर्चेत राहते आहे ..यावरून .. पत्रकार परिषदेत चौर्य च्या टीम ला जेव्हा ...मंदिरे सर्वच राज्यात आहेत मग महाराष्ट्रातील मंदिरावरच का वारंवार सिनेमाच्या कथा येतात ? असा प्रश्न झाला ..यावर पहा कोण काय बोलले …