पुणे- लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव केवळ उत्सव नसून त्यास चळवळीचे स्वरूप असते . हा उत्सव समाजपयोगी असून हाच उत्सव आम्हाला चांगले काम करण्याची प्रेरणा देतो असे येथे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले .
आज त्यांनी मंडईतील शारदा गणराजाचे दर्शन घेतले . यावेळी ज्येष्ठ नेते तात्या थोरात तसेच मान्यवर कार्यकर्त्यांची भेट घेतली . यावेळी पहा आणि ऐका नेमके ..पालकमंत्री यांनी काय म्हटले आहे ..त्यांच्याच शब्दात …