पुणे- महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने स्वच्छता अभियान असले काही नाही … पण कचरा चोहीकडे … दिसतो आहे, समस्येने ग्रासलेल्या खराडीच्या नगरसेवकांनी ..अधिकाऱ्याना फैलावर घेतलं. पण कारणं,आणि समस्या जागेवरच अशा स्थितीने वैतागलेल्या महेंद्र पठारे आणि भैय्यासाहेब जाधव या दोन नगरसेवकांनी अखे कचरा उचलायला स्वतः सुरुवात केली . पण शेवटी नगरसेवकच ते .. मर्यादा आहे त्यांना .. 2 टनावर थांबले आणि पुन्हा अधिकाऱ्याकडे निघाले , पण अधिकारी गायब .. शेवटी प्रतीकात्मक म्हणून तिथे 2 कचऱ्याच्या थैल्या ठेवल्या . आणि रिकाम्या खुर्चीची आरती केली .. देवा सुबुद्धी दे … कचऱ्यापासून.. अस्वछतेपासून पुण्याला मुक्ती दे … पहा एक व्हिडीओ…