राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी राज्यातील तीन पदवीधर व एका शिक्षक मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपानं चार जणांची नावं जाहीर केली...
मुंबई-अर्णब गोस्वामी प्रकरणात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. फडणवीसांनी सोमवारी ट्विट करुन अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल...
मुख्यमंत्री आज दुपारी 1.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अनेक घटना घडत आहेत. यामध्ये कंगना राणावत, अर्णब गोस्वामीचे प्रकरण...
पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभरातील धार्मिक स्थळे ही बंद आहेत. धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी विरोधकांसह अनेकांकडून वारंवार केली जात आहेत. याविषयावर मनसेने...
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली...