राज्य सध्या करोनाचा मुकाबला करत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रंणा राबत असताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होते की काय याविषयीची चर्चा सध्या दबक्या आवाजात...
मुंबई, दि.२२ : पालघर जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. घटनेनंतर केवळ ८ ते १० तासात पोलिसांनी १०१ व्यक्तींना...
मुंबई, दि. 22: सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय...
मुंबई दि. २२ एप्रिल- पालघर च्या घटनेनंतर पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही असे सांगणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या तत्परतेने...
मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवा; फडणवीस व चंद्रकांत दादांनी याकामी पुढाकार घ्यावा
पुणे, दि. 19 एप्रिल : उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की, जाणार याची महाराष्ट्रात सध्या सर्वदूर...