ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपाचेच पाप !
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई-सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्वस्वी भारतीय जनता...
मुंबई- राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा...
पुणे-मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे, असा प्रत्युत्तर भारतीय...
मुंबई, दि.२८ मे : तौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली नाही तर त्यांची...
मुंबई दि.२७ मे : शरद पवार-उद्धव ठाकरे यांची भेट तिन्ही पक्षातील विसंवादाच्या पार्श्वभूमीवर झाली असून येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील विसंवादाचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही,...