पुणे- भाजपचे पुण्यातील शिवाजीनगर मधील तरुण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
विधीमंडळाचे पूर्ण काळ अधिवेशन घेतले जावे
राज्यापुढे राजकीय,...
मुंबई- भाजपाशी जुळवून घ्यावं अशी विनंती करणारे एक पत्रच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
त्यामुळे...
मुंबई दि. २० जून– शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे शिवसेनेच्या अंतर्गत आणि महाविकासआघाडी च्या अंतर्गत नेमकं काय चाललंय हे दाखवणारे...
मुंबई दि. २० जून – पुणे येथे काल झालेल्या कार्यक्रमातील प्रचंड गर्दीला स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल व्हायला हवा...
मुंबई, दि. १९ जुन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकाबाजुला तीन पक्षांबरोबवर सत्ता चालवायची आहे तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाची भूमिका सुद्धा अधोरेखित करायची आहे,...