सातारा -माझ्यावरील आरोप आणि आरोप करणाऱ्यांबद्दल मला उत्तर द्यायचे नाही. काहीही बोलायचे नाही. मी नियमाला धरून वागणारा माणूस आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे,...
पुणे, दि. ३० सप्टेंबर – निसर्गवादळ असो वा तौक्ते चक्रीवादळ यावेळी राज्य सरकारकडून मोठ मोठ्या पॅकेजच्या घोषणा देण्यात आल्या पण आजही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त...
नवी दिल्ली- पंजाबच्या मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत झालेली बैठक 45 मिनिटे चालली . शहा यांच्या...
मुंबई, दि. २९ सप्टेंबर- अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामधील आठही जिल्ह्यांत अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्याप्रमाणे प्रचंड...
नवी दिल्ली- कलंकित मंत्री आणि अधिकाऱ्यांना काढून टाकले पाहिजे असे सांगत काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवज्योत सिद्धू यांची बाजू घेतली...