एनआयपीएम,एमसीसीआयए व आयएसटीडीच्यावतीने ‘उद्योगजगत – भविष्यातील आव्हाने’ या विषयावरील कार्यशाळा संपन्न.
पुणे : उद्योगांनी काळाच्या गरजेनुसार
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स (एमसी
यावेळी पुढे बोलताना प्रकाश कोडलीकेरी म्हणाले कि, धोरणात्मक निर्णयांमध्ये सुद्धा वेळप्रसंगी बदल करण्याची मानसिकता व्हायला हवी. ज्या वेगाने विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती होत आहे ते लक्षात घेता येणाऱ्या काळात उद्योगजगताचे चित्र सुद्धा प्रचंड प्रमाणात बदललेले असेल अशावेळी उद्योगजगतातील मुख्य कार्यकारी अधिकारी, मनुष्यबळ व्यवस्थापक अशा व्यवस्थापनातील अधिकारी वर्गाने त्यांचा दृष्टिकोन खूप व्यापक ठेवणे आवश्यक आहे.
तर यावेळी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात पॉलिकॅब वायर्स प्रा.लि. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक मिश्रा यांनी सांगितले की, सध्या सर्वच उद्योगजगतात अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत व अस्पष्टता या चार बाबी कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. तसंच इलेक्ट्रॉनिक वाहनांची वाढती मागणी, आर्टिफिशल इंटेलिजन्स अशा बाबी लक्षात घेता उद्योगजगताच्या आकृतिबंधातच उलथापालथ होताना दिसत आहे. ठराविक एक अशाच साच्यातून आता उद्योगजगताचे स्वरूप तयार होताना दिसत नाही, तर उलटपक्षी नवनवीन कल्पनांच्या वापरातून आपण याआधी विचारसुद्धा न केलेले व्यवसाय सुरु होताना तसेच वाढताना सुद्धा दिसत आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व प्रचंड वेगाने घडत आहे असे असताना निश्चितच आपण या बदलाला टाळू शकत नाही म्हणून या भविष्यातील आवाहनांना सामोरे जाण्यासाठी जुन्या अनुभवातून आलेले शहाणपण गाठीशी ठेवून भविष्याचा वेध घेत असतानाच आपले अस्तित्व वर्तमानातही भक्कम उभे राहील अशा पद्धतीने वाटचाल करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी एनआयपीएमच्यावतीने ये
तरयावेळी भारत फोर्ज कंपनीच्या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इमर्सन ऑटोमेशन सोल्युशन कंपनीच्या एक्च्युएशन टेक्नॉलॉजीजच्या वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापिका हेमांगी धोकटे यांनी केले. तर आभारप्