पुणे- मेहनतीची कमाई, प्रामाणिकपणे जपून ठेवलेली कमाई, राखण्यासाठी बँकेत रांगा लावणाऱ्या कमजोर , गरीब , असहाय्य लोकांना मदत करा असे आवाहान राहुल गांधी यांनी आज देशवासियांना केले आहे . काहीही झाले तरी आपल्यातील माणुसकी मरून देवू नका ,मेहनतीची कमाई राखणेच आज काल सामान्य माणसाला दिव्य होवून बसले आहे . त्याला मदत करा असे त्यांनी म्हटले आहे . यासंदर्भात राहुल गांधी यांनी आपला एक व्हिडिओ देखील प्रसारित केला आहे तो पहा …