पुणे- मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला युतीच्या शासन काळात खर्या अर्थाने गती प्राप्त झाली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’ संकल्पनेतून समाजाच्या शेवटच्या...
पुणे-शहरातील हेल्मेट सक्ती चा कायदा रद्द करण्यासाठी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आश्वासन दिले आहे.त्यामुळे ‘’ हेल्मेट दंड भरणाऱ्यानो भाजपला धडा शिकवा ‘’असे आवाहन...
पुणे-पुण्यात चार दशके राजकीय क्षेत्रात काम करताना गिरीश बापट यांना पूर्ण पाच वर्ष पालकमंत्री
पदाची संधी मिळाली होती या आधारावर ते पुण्याचा भरीव विकास करतील...
पुणे-'गेल्या पाच वर्षातील मोदी सरकारच्या राजवटीमुळे देशाचे संविधान, तसेच
लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही महत्वाची मूल्ये धोक्यात आली आहेत.
त्यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास...
पुणे: “ज्यांच्या तीन पिढ्या गेली ७० वर्षे केवळ ‘गरीबी हटाओ’चा नारा देत आहेत. त्यांनी विकासाची खोटी स्वप्न जनतेला दाखवू नयेत. देशाला शाश्वत विकासाची गरज...