पुणे- काल आपल्या भाषणात ,आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी 'देवेन्द्रजी मी परत कोल्हापूरला जाईल , माझ्या विरोधकाना सांगा ... असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय खळबळ उडाली...
पुणे-केंद्राचे नवे कायदे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करणारे आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. पण फक्त राजकारणासाठी मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचे...
श्रद्धेय अटलजींच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. २५ डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा होत असून राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा व मंडल कार्यालयातर्फे पक्षाचे नेते...