मुंबई-केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर केल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोनल सुरू आहे. या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही पाठिंबा दिला जात आहे. यासाठी संयुक्त...
मुंबई दि. २५ जानेवारी - कृषी कायद्याविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. आजच्या मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त आहे, शेतकरी कमी आणि...
आझाद मैदान येथे आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची घेतली भेटमुंबई दि. २४ जानेवारी- मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रति महाविकास आघाडी सरकारला काहीच सोयर सुतक दिसत नाही. आपल्या...
पुणे--लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा,मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासह विविध मातंग समाजाच्या प्रश्नासाठी राज्यातील मातंग समाजाच्या प्रमुख नेत्यांसह शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र...
लखनऊ-काँग्रेसनेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे नेते, खासदार साक्षी महाराजांनी केला आहे.भाजपचे नेते, खासदार साक्षी महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य...