News

कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागातील नेटवर्कसाठी नव्याने सर्वेक्षण– मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई, दि. १९ : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी, भारत संचार निगमचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त...

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडीया व्यवस्थापनाला दणका

कर्मचाऱ्यांचे विमानतळ परिसरात जोरदार आंदोलन मुंबई दिनांक 18 मे : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व दडपशाही विरोधात...

NEET पेपरफुटी:RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरने 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर: 9 दिवसांची CBI कोठडीत रवानगी

कोट्यवधींचे व्यवहार झाले, दहा लाख रुपये देऊन प्रश्नपत्रिका विकली . NEET पेपरफुटीच प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर पुण्याच्या वनस्पतिशास्त्र लेक्चरर...

विधान परिषदेचा बिगुल वाजला! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर; 18 जूनला होणार मतदान

मुंबई-पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. या जागांसाठी 18 जून रोजी मतदान...

उष्णतेने होरपळ:बिहारमध्ये प्रार्थनेदरम्यान 27 विद्यार्थिनी बेशुद्ध

देशातील अनेक राज्ये तीव्र उष्णतेने होरपळत आहेत. उत्तर प्रदेशातील बांदा रविवारी 46.4°C तापमानासह देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. झांसीमध्ये 44.6°C आणि प्रयागराजमध्ये 44.5°C तापमानाची...

Popular