नवी दिल्ली - गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत ३ विधेयके सादर केली. त्यात अशी तरतूद आहे की जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरली असून, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
मुंबई-बुधवारी मुंबईत मुसळधार पावसाचा तिसरा दिवस आहे. २४ तासांत येथे ३०० मिमी पाऊस पडला. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी आणि निमसरकारी...
मुंबई दि 19 : राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार...
५१,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रातकोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:०० वा. कोयना...