कोलकात्यातील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका पाच मजली इमारतीत मंगळवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास आग लागली. या इमारतीत अनेक हॉटेल्स होती. या घटनेत दोन महिला आणि...
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारयांचे आवाहन
मुंबई-आपला गणेशोत्सव हा वैश्विक अद्वितीय मुल्य असलेला उत्सव असून त्यामुळेच त्याला राज्य महोत्सवाचा दर्जा शासनाने दिला आहे. आता...
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द-राजकीय संघर्ष जरूर करा-पण नागरिकांचा विकास वेठीस धरू नका
रस्ते, ड्रेनेज, उद्याने व इतर मूलभूत सुविधांच्या कामांना...
पुणे, दि. १८ : जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनविण्याच्या उद्देशाने २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर २०२६’चे...
मुंबई,दि.१८ : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा...