पुणे, दि. १३: ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे...
मुंबई, दि. १३ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये सप्टेंबर २०२२...
मुंबई-देवाने आपल्याला एकसारखे बनवले आहे. भगवान राम हिंदुचेच नाही तर ते विश्वाचे दैवत आहेत. इंग्रज, रशियनांचेही ते देव आहेत. पण आज जाती-धर्मात फूट पाडली...
मुंबई-विरोधक आणि लोक विचारतात की, भुजबळांकडे एवढा पैसा कुठून आला? मी सांगतो की, आम्ही बालपणापासून कष्ट उपसले. भाजी विकली, नंतर भाजीची निर्यात केली. हळूहळू...
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले, “आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शिवसेनेचं नेतृत्व त्यांनी केलं, पहिला विधानसभेचा आमदार म्हणून ते निर्वाचित झाले. तत्पूर्वी मुंबई...