मुंबई – आज पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीत एकनाथ खडसे यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर एकनाथ खडसे म्हणाले,’गेल्या सहा... Read more
भाजपाने बाजी मारली, राष्ट्रवादी,सेनेने गड राखले . काँग्रेसच्या एकाचा विजय तर एकाचा पराभव मुंबई -संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विधानपरिषदेच्या 10 व्या जागांसाठ... Read more
मुंबई- विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अखेर 2 तासानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणी रखडली... Read more
मुंबई-लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांच्या मतदानावेळी दोन सहकारी उपस्थित होते, असा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आ... Read more
विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण; 5 वाजता मतमोजणी सुरू होणार राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा निकाल काय येतो याची आतुरता सर्वाना लागली आहे.... Read more
मुंबई, दि. १९ जून -भारताच्या विकासासाठी व प्रगतीसाठी काय करायचे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार सक्षम आहे. जगाच्या पातळीवर भारताचे नाव उंचावण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. विवि... Read more
उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची चिंता नसून, हारजीत होत असते. उद्या शिवसेनाच जिंकणारच आहे. राज्यसभेत एकही मत फुटलं नाही. कोणी काय कलाकारी केली मला माहित आहे. फुटलं कोण त्यात अंदाज लावला... Read more
मुंबई-लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने असून त्यातून गुन्हे दाखल झाल्यामुळ... Read more
मुंबई :डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी प्राणांचे बलिदान दिले. त्यांनी ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ असे निक्षून सांगितले होते. मुखर्जी यांचे... Read more
दहा जूनला झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी संयुक्तपणे लढली होती. त्यात सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने २० जूनच्या विधान परिषदेच्या मतदानाला आघाडी स्वतंत्रपणे सामोर जात आहे. आपली... Read more
मुंबई-आमच्या (मविआ) आमदारांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे, असा आरोप शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. विधान परिष... Read more
मुंबई-विधान परिषद निवडणुकीत 20 तारखेला चमत्कार घडेल, असा दावा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार यावेळी निवडून येतील. कोटा कसा जास्त रा... Read more
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावण्यानंतर देशभरात काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाई जगताप यांच्या नेत... Read more
विधान परिषद निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल मुंबई– खासदार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी देहू च्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू न दिल्याने घेतलेला आक्रमक पवित्र... Read more
काँग्रेस-शिवसेनेसह 16 पक्षांचा सहभाग नवी दिल्ली-एनडीएच्या उमेदवाराविरोधात विरोधकांनी सहमतीनं एक उमेदवार द्यायचा, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पव... Read more