नवी दिल्ली, 26 : महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत असलेल्या 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार असून, अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 9 जून आहे. मह... Read more
मुंबई-राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज संजय राऊत आणि संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विधान भवनातील निवडणूक कार्यालयात या दोघांकडून अर्ज सादर करण्यात आले. यावेळी त्यांच्या... Read more
मुंबई-भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी... Read more
बीडीडी चाळ पुनर्वसनात पोलिसांना हक्काचीमोफत घरे देण्याच्या आंदोलनाला पाठिंबामुंबई, दि. २६ मे- मुंबई पोलिसांचे पगार अतिशय कमी असतानाही ते कसा बसा आपला संसार चालवित आहेत. आपल्या जीवाची पर्वा न... Read more
मुंबई-सर्व निवडणुका सुरळीतपणे होतील, सरकार सुरळीत चालेल आणि अशा कारवायांमुळे भारतीय जनता पक्ष रोज खड्ड्यात जातो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या 55 वर्षात कधी मिळाले नव्ह... Read more
मुंबई-महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात पेट्रोल-डिझेलवर केंद्राचा कर सध्या 19 रुपये आहे. तर, राज्या... Read more
नवी दिल्ली -राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक पार पडणार आहे. या सहा जागांपैकी काँग्रेसच्या पदरी एक जागा आहे. काँग्रसेचा एक उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे.काँग्रेसमध्ये राज्यसभ... Read more
मुंबई, दि. २२ मे – मलिक यांचा थेट संबंध दाऊदशी प्रस्थापित झालाय. बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जागा घेतल्यायत, व्यवहार केलेत, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. दाऊदशी संबंध प्रस्थापित झालेत अशा प्रकारच... Read more
तूर्तास स्थगित केलेल्या अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत खुलासा केला. मनसेच्या अयोध्या दौऱ्याबाबत मुद्दाम वातावरण तापवले गेले. अन्यथा युपीच्या एका खासदाराची त्यांच्याच मुख्य... Read more
पुणे -”राज्यसभा उमेदवारीसाठी शिवसेना जे नाव सांगेल त्यांनाच आमचा पाठींबा आहे. आता आामच्याकडे जागा शिल्लक नाही. संभाजीराजे असो की आणखी कुणीही असो शिवसेनेलाच आम्ही मत देणार आहोत असे राष्... Read more
काँग्रेस म्हणजे फाटलेले आभाळ अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली होती. काँग्रेसला लागलेल्या गळतीवरून शिवसेनेने अग्रलेख लिहला होता. यावर बोलताना कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले... Read more
पुणे-राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मणविरोध असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज म्हणजेच शनिवारी, २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांच... Read more
मुंबई- सर्व राजकीय पक्षांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सहकार्य करावे असे आवाहन करणारे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या अडचणी शिवसेनेच्या भूमिकेमुळे वाढल्याचे बोलले जात असताना . आता त्या... Read more
पुणे-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे... Read more
युवा नेता हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज होते. जनता या निर्णयाचे स्वागत करेल याची मला खात्री आहे, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे . राह... Read more