मुंबई-शिवसेना पक्षचिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 16 नंबरला सूचीबद्ध असल्याने सुनावणीसाठी नक्कीच येणार आहे, मात्र...
मुंबई :अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे...
अदानीला घाबरून पंतप्रधानांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देणे टाळले,विमानतळ उद्घाटनानंतर नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी करणार का?
पनवेलमध्ये 'कामगार मेळावा आणि संविधानाचा...
मुंबई- 'खरी शिवसेना कुणाची?' या ऐतिहासिक प्रश्नावर उद्या म्हणजेच बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी पार पडणार आहे. गेली तीन वर्षे...
पुणे-रेवड्या संपल्या आणि आता नुसताच ढोल! अशा शब्दात आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे .
ते म्हणाले,'अभूतपूर्व पूरपरिस्थिती मधून अजून...