पुणे- खरा भारत ओळखायचा असेल तर खेड्याकडे चला असे महात्मा गांधींनी सांगितले . पण दुष्काळाच्या छायेखाली दुखः आणि वेदनारहित जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याकडे सातत्याने परदेशात फिरणाऱ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुर्लक्ष झाले . त्यांचे सांत्वनही करायलाही ते कुठे कधी गेले नाहीत अशा शब्दात आज येथे युवक काँग्रेस चे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी मोदी यांच्या स्मार्ट सिटी बाबतच्या पुणे दौऱ्यावर प्रतिक्रिया देत टीका केली …. पहा ते नेमके काय म्हणाले