शिर्डी -
शहरी नक्षलवादी आणि डाव्या विचारांच्या व्यक्तिंकडून सीएए आणि एनआरसी सारख्या विषयांवर देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री...
नागपूर - मुख्यमंत्री चांगले निर्णय घेत आहेत. मात्र, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा समस्येवरील उपाय नाहीच. कर्जमाफीचा निर्णय म्हणजे जखम गुडघ्याला अन् पट्टी डोक्याला असा हा...
मुंबई- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधामुळे दिल्लीत मागील काही दिवसांपीसून सुरू असलेल्या हिंसाचारामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला...
मुंबई- ''ये दिवार तुटती क्यू नही... ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा... एसीसी... बिर्ला सिंमेटसे जो बनी है...'' अशा शब्दात महाविकास आघाडी...
मुंबई- शिवसेनेनं भाजपसी साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केल्यापासून भाजप सेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. अनेक वेळा भाजपचे नेते शिवसेनेवर आणि...