पुणे-पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप...
पंतप्रधानांनी केलेल्या दाव्यानंतर जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. “घरात घुसून मारू असं म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती आपले २० जवान...
नवी दिल्ली. चीनसोबतचा तणाव आणि गलवानमध्ये झालेल्या हिंसक मारामारीत 20 जवान शहीद झाल्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी(ता.19)पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. या...
मुंबई. निर्णय प्रक्रीयेत विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत, काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामीयांनी मोठे विधान केले...