नवी दिल्ली -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, 'परमबीर सिंग यांनी जे आरोप केले आहेत. त्या...
नवी दिल्ली- महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी सोमवारी लोकसभेत केली....
नवी दिल्ली-१०० कोटीच्या प्रकरणातील परमवीर सिंघ यांच्या पत्रा बाबत बोलायचे झाले तर ,' देवेद्र फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं आहे. त्या पत्रावर...
नागपूर -राज्यात एकीकडे कोरोनाची गतिमानता वाढत असताना दुसरीकडे राजकीय युद्धनीतीत सुद्धा वेगाने घटनांची निर्मिती होते आहे. आज राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली सरकार...
मुंबई-गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला...