मुंबई, दि. ५ : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मदत करताना राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी... Read more
प्रत्येक वीजबिलासाठी जीएसटीसह 885 रुपयांचा दंड दहा हजारांवर बिलांना एनईएफटी/आरटीजीसची सोय धनादेशाऐवजी ऑनलाईन वीजबिल भरण्याचे आवाहन मुंबई, दि. ५ ऑगस्ट २०२१: महावितरणच्या ल... Read more
पूर्वीच्या जागेपेक्षा ६ पट मोठ्या जागेत उभारलेल्या सुविधापूर्ण भव्य विभाग कार्यालयात व्यायाम शाळेसह मोठ्या क्षमतेचे वाहनतळ, प्रेक्षागृह, सभागृह, उपहारगृह इत्यादी सुविधा मुंबई, दि. ५ : म... Read more
मुंबई, दि. ४ : एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शि... Read more
मुंबई, दि. 4 : शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानं मानवसेवेला वाहून घेतलेले सेवेकरी निर्माण करणारं चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं आहे. एक व्रतस्थ सेवेकरी, निष्काम कर्मयोग... Read more
मुंबई दि.4: राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार य... Read more
नाशिक : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते... Read more
शतकातील सर्वात मोठ्या संकटाच्या काळातही एकही नागरिक उपाशी राहिला नाही- गरिबांना रोजगार देण्यास आज सरकारचे सर्वोच्च प्राधान्य- आपल्या खेळाडूंचा नवा आत्मविश्वास आज नव्या भारताची ओळख ठरतो आहे-... Read more
सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई-गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे स... Read more
नायगाव पोलिस वसाहतीतील कुटुंबियांची घेतली भेटमुंबई दि. ३ ऑगस्ट – गेली वर्षोनुवर्षे नायगाव पोलिस वसाहतीत राहणा-या पोलिस कुटुंबियांना आज अचानक घरे खाली करण्याकरीता बजाविण्यात आलेली नोटीस म्हणज... Read more
मुंबई, दि. 2 : मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांची पूर्तता होत आली असून मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरित प्रलंबित विषयांना गती... Read more
पुनर्वसन व अतिक्रमणाबाबत प्रसंगी कठोर निर्णय राज्यात पूर व्यवस्थापनसाठी तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा एनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती कोरोनाचे संकट पुन्हा उफाळू नये यासाठी कोर... Read more
उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई दि २: राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्य... Read more
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फ्ररसिंगव्दारे ई-रुपी सेवेचा शुभारंभ केला आहे. हे एक कॅशलेस व्यवहार असून डिजिटल पेमेंटला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. ई-रुपी य... Read more
ग्राम कृषी संजीवनी समित्यांचे कामकाज करण्यास ग्रामसेवक युनियन तयार उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ग्रामसेवक युनियनचा प्रतिसाद मुंबई, दि. 2 : शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी ग्राम कृषी संजीवनी स... Read more