सातारा, दि.23 (जिमाका) : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांचे पूराचा संभाव्य धोका ओळखून एकूण 189 कुटुंबातील 755 जणांना त्... Read more
स्थलांतरितांना शुद्ध पाणी, चांगले भोजन द्या पशुधनाचे संरक्षण करा, चारा उपलब्ध करुन द्या निवारा केंद्राच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी प्राधान्याने करा – प्रशासकीय यंत्रणांना निर्देश सांगली,... Read more
स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचेजिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधींना सूचना मुंबई, दि. 23 :- रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी... Read more
नवी दिल्ली- अतिवृष्टी आणि त्यामुळे विविध नद्यांची वाढलेली पातळी यामुळे अनेक राज्यांतील बर्याच भागांमध्ये पुराचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, पुणे, सा... Read more
मुंबई, 23 : पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत दि. 30 जून, 2021 रोजी दाखल FIR 0293 बाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन पत... Read more
कोल्हापूर, दि. 23 : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. पुराचा वेढा असणाऱ्या प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी पा... Read more
सातारा: गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील मिरगाव आणि आंबेघर येथे दरड कोसळ्यामुळे मनुष्य हानी झाली आहे. मदतीसाठी ‘एनडीआरएफ’च्या... Read more
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर तळये गावातील घटनास्थळी दाखल स्थानिक ग्रामस्थ व तरुणांकडून मदत कार्य सुरुमहाड, दि. २३ जुलै-संकट काळातही शासन बेपर्वाईकरत असल्याचा आरोप करत उशिरा मदत कार्य सुरु क... Read more
पुणे-महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज... Read more
मुंबई, दि. २३ : राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्... Read more
मुंबई, दि. २२ : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आव... Read more
मुंबई, दि. २२ : आपल्या देशात राजा हरिश्चंद्र व महर्षी दधिची यांनी दातृत्वाचे आदर्श समाजापुढे ठेवले आहेत. कोरोना काळात समाजबांधवांना मदत करून या परंपरेचे पाईक असल्याचे कोरोना योद्ध्यांनी... Read more
मुंबई, दि. २२ : सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव तूर्त बंद... Read more
मुंबई- कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी महाविकास आघाडी सरकारला केला. लसीचे दोन... Read more
मुंबई – एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणार... Read more