पुणे- वाहन चालक असो ,शिपाई असो, सफाई सेवक असो ,सुरक्षा रक्षक असो अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना च्या पार्श्वभूमीवरील सुरक्षा कवच मिळावे अशी मागणी करत ज्यांचे पगार थकीत आहेत त्यांनाही पगार दिले जावेत अशी मागणी आज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे महापालिकेतील सभागृहनेते धीरज घाटे यांनी केली आहे ..पहा याबाबत नेमके त्यांनी काय म्हटले आहे.