मुंबई- भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती दरम्यान काँग्रेस पक्षाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. आयएमएफच्या माध्यमातून पाकिस्तानला कर्ज मिळणार आहे. यावरून काँग्रेसने...
कॉंग्रेसने स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून पुढे शून्यातून देश घडविण्यात दिलेल्या योगदानाबाबत चुकीच्या अफवा पसरविणे भाजपचे काम-कॉंग्रेस
पुणे-काश्मीर मध्ये कधीही झाला नव्हता अशा पद्धतीचा धर्म...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची.
भारत पाकिस्तान हल्ल्याप्रकरणी सर्वांनी भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी उभे रहावे.
मुंबई, दि....
एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर...
युद्ध भावनांनी जिंकता येत नाही, ते शस्त्रास्त्राच्या युक्तियुक्त शास्त्राने जिंकले जाते - पृथ्वीराज चव्हाण
मुंबई-भारत सरकारच्या वतीने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र नष्ट करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात...