Politician

जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा – केजरीवाल

नवी दिल्ली -केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने...

७० वर्षांनी देशावरचा कलंक हटवलाः संजय राऊत

नवी दिल्ली -गेल्या ७० वर्षांपासून जम्मू- काश्मीरच्या कलम ३७० चा कलंक घेऊन हा देश जगत होता. पण केंद्र सरकारने आज हा कलंक हटवला आहे,...

भाजपाने राज्यघटनेची हत्या केली आहे – गुलाम नबी आझाद(व्हिडीओ)

नवी दिल्ली -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु...

बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं, देशाने आनंदोत्सव साजरा करावा; काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरे

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या काश्मीरवरील ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. देशाने यावर आनंदोत्सव साजरा करावा असे ठाकरे म्हणाले. सोबतच, शिवसेना...

राज ठाकरेंच ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा आणि फसवेपणा-प्रकाश आंबेडकर

पुणे-राज ठाकरेंच ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा आणि फसवेपणा आहे. ईव्हीएम बाबातच्या आक्षेपांबाबत सुप्रिम कोर्ट आणि निवडणूक आयोगात लढा देणे गरजेचे आहे. तसे न...

Popular