नागपूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली गेली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे...
पुणे: एल्गार परिषदेच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद आहे. केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. तशी पुस्तकं माझ्याही...
नागपूर-कर्जत-जामखेड मतदारासंघातून निवडून पहिल्यांदाच विधानसभेत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज प्रथमच विधानसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षातील कामगिरीवर भाष्य करत...