पुणे-- कमी जागा असतानाही सरकार कसे स्थापित करावे ही गोष्ट शरद पवारांकडून शिकलो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे...
पुणे-सरकारने शेतकऱ्यांना दिलेली दोन लाखांची कर्जमाफी स्वागतार्ह आहे. मात्र ही शुद्ध फसवणूक आहे अशी टीका भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. “सरकारने शेतकऱ्यांसाठी...
मुंबई - ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 30 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका...
मुंबई: झारखंडच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा व आघाडीची सरशी होत असून भाजपच्या अहंकाराला झारखंडच्या जनतेने उत्तर दिले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
पुणे : एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होते. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते....