पुणे-काँग्रेसच्या प्रवक्त्याने ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’वर गंभीर आरोप करत, ट्रस्टचे सदस्य संत आणि स्वयंसेवकांद्वारे "निधि समर्पण अभियान" राम मंदिराचे निर्माण करण्यासाठी नाही...
मुंबई-सर्व प्रवाशांना ठराविक वेळेतच प्रवास करता येणार आहे. , यावरून आता भाजपानं राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सरकारचा हा...
नवी दिल्ली - दिल्लीत निर्विवादपणे सत्ता काबीज केल्यानंतर आम आदमी पक्षाने पंख फैलावण्यास सुरू केली आहे. राष्ट्रीय राजकारणात अस्तित्व निर्माण करण्यासाठी 'आप'ने महत्त्वाचा निर्णय घेतला...
मुंबई-राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करुन मुंबई दाखल झाले. परंतु, राज्यभवनावर राज्यपाल गैरहजर असल्यामुळे शिष्टमंडळाला निवेदन फाडून निषेध केला. परंतु, शेतकऱ्यांच्या...
मुंबई-केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर केल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोनल सुरू आहे. या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही पाठिंबा दिला जात आहे. यासाठी संयुक्त...