मुख्यमंत्री आज दुपारी 1.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अनेक घटना घडत आहेत. यामध्ये कंगना राणावत, अर्णब गोस्वामीचे प्रकरण...
पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभरातील धार्मिक स्थळे ही बंद आहेत. धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी विरोधकांसह अनेकांकडून वारंवार केली जात आहेत. याविषयावर मनसेने...
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली...
मुंबई दि. १ नोव्हेंबर - महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी...
मुंबई -- महाविकास आघाडीचे सरकार बनल्यानंतर या सरकारच्या भूमिका पूर्णपणे बदलले आहेत. पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारी लोक आता मंदिर उघडण्यापासून का दूर जात...