मुंबई,दि. ७- रत्नागिरी जिल्ह्यात दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्ग असलेल्या भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी या तीन घाट रस्त्यांच्या कामांचे प्राथम... Read more
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2022 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे 14169 कोटी रुपयांच्या 336 किलोमीटर लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्... Read more
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2022 केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांसोबत... Read more
कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना आता 14 दिवसांऐवजी केवळ 7 दिवस त्यांच्या घरी आयसोलेट किंवा क्वारंटाइन राहावे लागेल. इतकेच नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय... Read more
मुंबई, दि.7 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १९५४-५५ पासून वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी मानधन योजना राबवण्यात येत आहे. आजमितीस जवळजवळ तीस हजार साहित्यिक व कलावंत... Read more
नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाकडून वैद्यकीय अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या ओबीसींच्या 27 टक्के आरक्षण आणि ईडब्ल्यूएसच्या 10 टक्के आरक्षणाच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबवण्यास मंजुरी देण्यात आल... Read more
मुंबई, दि. 7 :- प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे राज्य शासनाचे धोरण आहे. पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ नवीन सदनिकांची सोडत त्याच धोरणाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ‘सर्वांसाठी घर... Read more
मुंबई, दि. 7 : राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६ ज... Read more
नागपूर,दि.06 : स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ तसेच त्यानंतरही काळानुरूप ज्यांनी बदल स्वीकारले ती माध्यमे, ते माध्यम प्रतिनिधी आजही औचित्यपूर्ण आहेत. माध्यमे व माध्यम प्रत... Read more
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत राज्यांना महसुली तूट भरुन काढण्यासाठी 98,710 कोटी रूपये निधी वितरित नवी दिल्ली, 6 जानेवारी 2022 केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने आज मासिक पीडीआरडी, म्हण... Read more
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2008 सालच्या एका प्रकरणात जामीन मिळूनही सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हा निर्... Read more
मुंबई- राज्यातील सर्वाधिक पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ’55 वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यां... Read more
सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी सतर्क राहण्याच्या सूचना मुंबई, दि. 6 :- राज्यात कोविड विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना सध्या दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण... Read more
मुंबई, दि. ६ :- आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारित... Read more
नवी दिल्ली- भारतीय क्रीडा प्राधिकरणाने या वर्षअखेर बर्मिंगहॅम आणि हँगझोऊ येथे होणाऱ्या राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांच्या तयारीसाठी देशभरातील 117 ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आणि 45 प्रशिक्षक आण... Read more