News

नापासांना ऑक्टोबर पर्यंत थांबावे लागू नये – तावडे

मुंबई दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या परीक्षेसाठी आक्टबारची वाट पहावी लागते. यात विद्यार्थ्यांचं संपूर्ण एक वर्ष वाया जातं. यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरचं नुकसान होतं. अनुत्तीर्ण...

मुंबई -गुजरात -कोकण ला ‘अशोबा’ वादळाचा धोका ?

मुंबई-  मुंबई व गुजरातच्या अरबी समुद्रात पुढील ३६ तासांत अशोबा नावाचे धोकादायक चक्री वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कर्नाटक, गोवा आणि कोकणात...

पुण्याच्या खासदारांचा आटापिटा …

पुणे- डॉक्टर आणि विमा कंपन्या यांच्या हटवादात ' क्याश लेस मेडिक्लेम  ' चा तिढा पूर्णपणे सुटल्याचे  दिसत नसतानाच आता पंतप्रधानांच्या  नावे असलेल्या ४ चांगल्या...

यंदा दहावीचा राज्याचा निकाल 91.46 टक्के….

पुणे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील ९१.४६ टक्के विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणातील हा  टप्पा यशस्वीपणे...

ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचे निधन

मुंबई - माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक (वय 75) यांचे शनिवारी मध्यरात्री 12 वाजता येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. फुफ्फुसातील संसर्गामुळे...

Popular