News

टंचाई निवारण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- मुख्यमंत्री

जामखेड (अहमदनगर) : राज्यात पुरेशा पावसाअभावी टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या योजनांची चांगल्याप्रकारे...

सातारा जिल्हा रुग्णालयात कॅन्सर बाह्य रुग्ण विभाग सुरु

सातारा(जिमाका) : निरोगी राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक असून आपले आरोग्य आपल्या हाती हा मंत्र जोपासल्यास उपचार करुन घेण्यापासून सुटका मिळेल, असे सांगतानाच जिल्हा...

टंचाईबाबत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – अश्विन मुद्गल

सातारा(जिमाका) :जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी तसेच चारा याबाबत उपाययोजना करणारा कृती आराखडा तयार ठेवावा. त्याचबरोबर उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करावी, अशा सूचना देताना कर्तव्यात...

पाणी सर्वाधिक महत्वाचा प्रथम प्राधान्याचा विषय ; शरद पवार

सातारा- यंदा सरकारने पाणी -चारा - रोजगार -शिक्षण शुल्क माफी याला या क्रमानेच प्रधान्य देत काम करणे गरजेचे आहे असे मत येथे शरद पवार...

श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा साजरा करणार ..

श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव सोहळा येत्या रविवारी गोकुळाष्टमीच्या दिवशी ६ सप्टेंबर २०१५ रोजी साजरा होत आहे . त्यानिमित पुणे शहर जिल्ह्यातील मेहेतर बाल्मिकी...

Popular