अमेठी - काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी भाजपवर पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी अमेठीत एका प्रचारसभेत हा आरोप केला....
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या...
मुंबई-- अभिनेता अक्षय कुमारने मतदान न केल्यामुळे त्याच्या देशप्रेमावरच शंका व्यक्त करण्यात आली होती, त्यानंतर तो म्हणाला-''पण मी गेल्या सात वर्षात माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट...
भुवनेश्वर(ओडिशा)- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फनी’ चक्रीवादळ ताशी 200 किमी वेगाने ओडिशाकडे किनारपट्टीवर धडकले. आज सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान हे चक्रीवादळ जगन्नाथ...