News

500 दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात’, लष्कर प्रमुखांची माहिती

चेन्नईः भारताने उद्ध्वस्त केलेल्या बालाकोट येथील 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्यांची ठिकाणे पाकिस्तानने पुन्हा एकदा सक्रिय केली आहेत. बालाकोटमध्ये असलेले हे दहशतवादी पुढेही जावू शकतात. कमीत...

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम

पुणे, दि. 23 - भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक...

रत्नागिरी जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ करा

मुंबई (प्रतिनिधी) : पर्यटनासाठी परिपूर्ण असलेला रत्नागिरी जिल्हा 'पर्यटन जिल्हा' म्हणून घोषित करण्याची मागणी कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रमोद जठार यांनी...

राज्यातील हे 54 विधानसभा मतदार संघ आरक्षित

पुणे-महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 54 जागांवर आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या 54 मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उभारतील. त्यामध्ये...

मतदान केलेल्या मतदारांनाच सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदारांना जागृक करताना मुख्यमंत्री...

Popular