चेन्नईः भारताने उद्ध्वस्त केलेल्या बालाकोट येथील 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्यांची ठिकाणे पाकिस्तानने पुन्हा एकदा सक्रिय केली आहेत. बालाकोटमध्ये असलेले हे दहशतवादी पुढेही जावू शकतात. कमीत...
पुणे, दि. 23 - भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक...
मुंबई (प्रतिनिधी) : पर्यटनासाठी परिपूर्ण असलेला रत्नागिरी जिल्हा 'पर्यटन जिल्हा' म्हणून घोषित करण्याची मागणी कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रमोद जठार यांनी...
पुणे-महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 54 जागांवर आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या 54 मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उभारतील. त्यामध्ये...
मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदारांना जागृक करताना मुख्यमंत्री...