मुंबई,
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सौर कृषिपंपाबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला असून या वर्षी
प्रायोगिक तत्वावर 7,540 सौर कृषिपंप उभे करण्याचे जाहीर केले आहे. तसा...
मुंबई- राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या पीएला५० हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. मिलिंद कदम असे अटक केलेल्या पीएचे नाव आहे. रणजित पाटील यांच्याकडे...
पुणे- मोबाईल ग्राहकांना "टू जी‘ आणि "थ्री जी‘ची सेवा वेगाने मिळावी. यासाठी पुणे जिल्ह्यात 60 नवे मोबाईल टॉवर्स बसविण्यात येत आहेत. जूनपर्यंत टॉवर्स बसविण्याचे...
नवी दिल्ली-भारतात पाकिस्तान हा आपला शत्रूच आहे हे लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं,' असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलं...
मुंबई - महाराष्ट्र सरकारने सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला असून, स्थावर मालमत्ता-जमीन, घर किंवा फ्लॅट आता कोणतेही मुद्रांक शुल्क न भरता आपल्या रक्ताच्या नातलगांना...