पुणे-शहरातून जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रोड दांडेकर पुलाजवळ फुटला आणि हजारो लोकांची वाताहत झाली …या दुर्दैवी कुटुंबाच्या व्यथा मांडून त्यांच्या पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त निधी देवू असे सांगत ..अधिकारी आणि ठेकेदार यांचे दुर्लक्ष हेच या घटनेमागे कारण असल्याचे आज महापलिकेच्या मुख्य सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले .
जर नगरसेवकांचे ऐकले असते तर हि दुर्घटना घडली नसती.२०१६ मध्येच कालव्याची परिस्थिती नाजूक झाल्याचे समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले याकडे त्यांनी लक्ष वेधले .
पहा आणि ऐका यावेळी श्रीनाथ भिमाले काय म्हणाले त्यांच्याच शब्दात …