लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने दि.16 मार्च 2024 “आदर्श आचार संहिता” जाहीर केली आहे. लोकसभेत योग्य, कार्यक्षम व लोकाभिमुख... Read more
आशियाई विकास बँकेने (एशियन डेव्हलपमेंट बँक- एडीबी) नुकताच एक आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला असून आशिया खंडातील विविध देशांमधील वाढती महागाई, व्याजदर वाढीचा रेटा, सकल राष्ट्रीय उत्पन्न ( जीडीपी)... Read more
प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पिण्याचे पाणी, शुद्ध हवा, आवश्यक पोषणमूल्य युक्त आहार, चांगले घर, चांगले वातावरण आणि काम करण्यासाठी सकारात्मक परिस्थिती असणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार किंवा ह... Read more
या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहा... Read more
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मानवी कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे. त्याच्या माध्यमातून सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांवर सध्या धुमाकूळ सुरू आहे. त्यातच भर म्हणून की काय फेसबुक, ट्विटर, यूट्यूब... Read more
घर किंवा जमिनीचा तुकडा संपादन करताना, खरेदीखत मिळवण्याची प्रक्रिया ही मालमत्तेची कायदेशीरता आणि मालकी सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्याची अधिकृत सरक... Read more
एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करताना एक शब्द हमखास कानावर पडतो. तो म्हणजे साठेखत. यालाच इंग्रजीमध्ये Agreement of Sale असं म्हटलं जातं. साठेखत म्हणजे काय? मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 च्या कलम... Read more
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४पुणे विभाग- एक दृष्टीक्षेप भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. पुणे व... Read more
भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला. तेव्हापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देशभरात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. न... Read more
सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वास कायम ठेवला, निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला सुप्रीम कोर्टाने 19 लाख गहाळ ईव्हीएमवर तथ्यहीन आरोपांना फटकारले भा... Read more
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात वेळ आणि इंधन बचतीला आत्यंतिक महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक ब... Read more
महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे , त्याच प्रमाणे स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढावययाची माहिती सर्व भावी पिढी... Read more
खास ‘बारामती पॅटर्न’ असलेले पोलीस उपमुख्यालाय पोलीस उपमुख्यालय केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात पोहोचविण्यासारखा भव्यदिव्य उभारण्यात आले आहे. बऱ्हाणपूर या गावाच्या हद्दीत ६५ एकराच्... Read more
अपुऱ्या तुरुंगात आरोप सिद्ध न झालेले कैदी ३२ हजार २१५ तर आरोप सिद्ध झालेले कैदी अवघे ७८५० महाराष्ट्रातील तुरुंगातील गर्दीमुळे कैद्यांच्या मानवी हक्कांचे सर्रास उल्लंघन ? सरकारकडून सुविधांसाठ... Read more
एक वेळ अशी होती की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन प्रणाली देण्यास नकार दिला. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात... Read more