पुणे- राज्यात निवडणुका लढविताना , भाजपने जाहिरातबाजीसाठी २२० कोटी रुपये खर्च केले असून हे पैसे त्यांनी आणले कुठून असा सवाल मुख्यमंत्र्यांना शहर काँग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे .
नोटाबंदी आणि तुटवडा या परिस्थितीत नागरिकांना द्यायला पैसे नाहीत मग हे पैसे आणले कुठून असे त्यांनी म्हटले आहे … आज घेतलेल्या पत्रकारपरिषदेत नेमके बागवे यांनी काय म्हटले आहे ते पहा आणि ऐका ….