नवी दिल्ली: सत्तरच्या दशकात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता. इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही... Read more
वाचनाची आवड तशी लहानपणापासूनच. आजोबा आणि काकाला वाचनाची आवड. वर्तमानपत्रातील चांगल्या आणि वाचनीय लेखांची कात्रणं दोघही काढून ठेवत असत आणि कात्रणाची एक फाईलही होती त्यांची. मी आणि माझा भाऊ आम... Read more
असे चालते माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समितीचे (एमसीएमसी) काम.. निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक काळात आदर्श आचार संहितेची अंमलबाजवणी करण्यात य... Read more
न्यायालयाच्या निगराणीखाली सीबीआय चौकशीची व्हावी. 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी राज्यात मोजकेच खाजगी व सहकारी साखर कारखाने सुरू होते. काही कालावधीनंतर तत्कालीन राज्य... Read more
भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्ह्यात सिस्टेमॅटीक वोटर्स एज्युकेशन अॅण्ड इलेक्टोरल पार्टीसिपेशन (स्वीप) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात य... Read more
पुणे-निवडणूक काळात मतदारांची मानसिकता कशी असते यावर प्रसिद्ध मानस शास्त्रज्ञ सोनल सोनवणी यांनी केलेले भाष्य Read more
चौथ्यांदा एक दशलक्ष व्हिजिटरचा टप्पा ओलांडला आणि क्रुझ ट्रॅव्हलसाठी सर्वोत्तम सोर्स मार्केट हे आघाडीचे स्थान कायम राखले सलग चौथ्यांदा, सिंगापूरने 2018 मध्ये एक दशलक्षहून अधिक भारतीय प्रवाशां... Read more
पुणे-व्यक्तिच्या आयुष्यातील साधारणतः पंचावन्न ते साठ वर्षे वयाचा व त्यापुढचा काळ हा वृद्धावस्था म्हणून गणला जातो. आणि वयोमानाप्रमाणे माणसाचे शरीरदेखील बदलत असते. वृद्धत्व हा नैसर्गिक नियम अस... Read more
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि... Read more
पुणे-दहावी झाली म्हणजे सारे काही झाले असे उसासे टाकू नका ,त्यापुढेच खरी स्पर्धा आणि खरे शिक्षण सुरु होते .अकरावी आणि बारावीची वर्षेच विद्यार्थ्याचे करिअर घडवितात त्यामुळे या दोन वर्षांवर विद... Read more
निवडणूक आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केलेले काही ठराविक नियम असतात. जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागतात. निवडणुकीच्या काळात लागू केलेले निर्देश आणि नियमांना आचारसंहिता... Read more
पुणे- अहिल्या की अहल्या हा वाद केवळ विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नांव दिल्याबद्दल पोटशूळ उठलेल्या मंडळींचे प्रतिनिधी श्री. वा. ना. उत्पात यांनी निर्माण केला आहे. यामुळे जनसामान्यांत संभ्रम पस... Read more
महिला आज विविध क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. साहित्य क्षेत्रातील विनोद प्रांतही त्याला अपवाद नाही. तथापि, व्यंगचित्र किंवा अर्कचित्र या प्रांतात व्यंगचित्रकारांची त्यातही महिला व्यंगचित... Read more
सोशल मीडियावर पहिल्यांदाच दाखल झालेल्या मासिक पाळीबद्दलच्या इमोजीला स्त्रियांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ४७% स्त्रिया असे म्हणत आहेत की, या इमोजीमुळे त्यांना मासिक पाळीबद्दल अधिक उघडपणे... Read more
‘माय डिअर गच्ची, लहानपणापासून पतंग उडवायला आणि चांदणं बघायला मी गच्चीवर यायचे.’ गच्ची सिनेमातील प्रिया बापटचे हे वाक्य आणि हा सिनेमाही गच्चीबद्दल खूप काही सांगून जातो. चाळ-बिल्... Read more