२०१५ मध्ये सुरू झालेल्या "स्मार्ट सिटी मिशन" योजनेची दहा वर्षाची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपली. देशपातळीवरील या योजनेचा आढावा घेतला तर प्रशासकीय अकार्यक्षमता,...
सुमारे 12 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केंद्र सरकार उदारमतवादी धोरण स्वीकारून करत आहे. एका बाजूला देशातील गरिबीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटत असताना...
पुणे शहरातील वाहतूक हा सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असुन साधारणतः शहरातील प्रत्येक व्यवत्तीस दररोज किमान १० कि.मी.चा प्रवास करावा लागतो. वाहतूक कोडीमुळे इंधन अपव्यय, पर्यावरण...
भारतासह जगभरात दि. 8 मार्च रोजी 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा करण्यात आला. सर्वत्र विविध कार्यक्रम, सत्कार, व्याख्याने यांची रेलचेल आढळली. महिलांना सन्मानाची, समानतेची वागणूक...
२४ मार्च २०२५ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष लेख….
संपूर्ण जगातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्र क्षयरोगाच्या (TB) विरोधातील संघर्षात झालेल्या प्रगतीचा आढावा घेत आहे. क्षयरोग हा केवळ...