मुंबई, दि. २८ - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातील कोरोना व्हायरस संक्रमण व...
नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. आतापर्यंत 933 प्रकरणे समोर आली आहेत तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक...
'कोरोना'च्या प्रतिबंधासाठी देशासह पुणे 'लॉकडाऊन'...! नागरिकांनी घरी थांबण्याच्या शासन आणि प्रशासनाच्या सूचना...! पुण्यातील बाणेरमधील 'अथश्री' ही ज्येष्ठ नागरिक असणारी... थोडक्यात सांगायचं तर ज्येष्ठांची सोसायटी...!...
करोनाच्या प्रार्दुभाव आज मुंबई ,पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासारख्या शहरात वाढल्यामुळे येथील नागरिक ग्रामीण भागातील लोकांना सध्या अपराध्याप्रमाणे वाटू लागली आहेत.जवळ -जवळ त्यांच्यासाठी आता गाव बंदीच...
मुंबई, दि. 27 :- जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी...