सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्याची संख्या सापांमुळे नियंत्रणात राहते. साप कधीही स्वतःहून माणसांवर हल्... Read more
पावसाळा हा निसर्गाला हिरवा शालू नेसवणारा ऋतू आहे. मनुष्य, पशु, पक्षांना आनंदधारांमध्ये भिजवून टाकणाऱ्या जलधा... Read more
महाबळेश्वरचा पाउस जास्त थ्रील देणारा मानला जातो , कोकणातल्या जोरदार पावसाने नद्यां,नाले ,रस्ते पुराखाली जातात, वळणाचे रस्ते, जोरदार पाऊस,आणि अथांग समुद्र यांचे अनोखे संगम असलेल्या कोकणाहून म... Read more
‘या वेळी आम्ही खास तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहोत?’ या ओमकारच्या प्रश्नावर बालिवली शाळेतील सर्व मुलांनी एकसाथ उत्तर दिले…छत्री!हो, पण फक्त छत्री देणार नाही तर काय करणार आहोत... Read more
एकल वापर प्लास्टिक या नावावरुनच स्पष्ट होते की प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा गोष्टी ज्यांचा वापर एकदाच केला जातो. एकदा वापरुन या गोष्टी फेकून दिल्या जातात. मात्र त्यांची विल्हेवाट सहजपणे लावत... Read more
संविधान साक्षरता अभियानाच्या निमित्ताने भोर तालुक्यातील लव्हेरे, मसर अशा गावांतील शेतकऱ्यांशी बोलत होतो. शेतीतील अडचणींबद्दल बोलणं सुरु होतं. ते सांगत होते, आम्ही सध्या फक्त घराशेजारच्या खाच... Read more
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या सहा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ७ लाखापेक्षा अधीक दाखल प्रकरणे निकाली काढत पुणे जिल्ह्याने राज्यात आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. लोकन्या... Read more
नांदेड येथून तेलंगणातल्या निजामाबादकडे जाण्याचा रेल्वे मार्गावर धर्माबाद शहर लागते. शारदा देवीच्या बासर रेल्वे स्थानकाच्या अगोदरचे रेल्वे स्थानक म्हणजे धर्माबाद. तेलंगणाच्या काठावर हा तालुका... Read more
महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना मुंबई, ता. २३ : महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या स्थापनेपासून ५५ वर्षानंतर एका सामान्य परिवारातील कोणतीही राजकीय प... Read more
पंढरीची वारी वारकऱ्यांसाठी भक्तीचा, श्रद्धेचा आणि चैतन्याचा सोहळा असतो. पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक वाहन... Read more
आज आपली जीवनशैली खऱ्याप्रकारे आरोग्याच्या आधारावर योग्य आहे का ? आजचा आपला आहार , विहाराबाबत खरेतर... Read more
आईने शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यावर पंतप्रधान मोदी यांचा भावनिक ब्लॉग आई शंभरव्या वर्षात पदार्पण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भावनिक ब्लॉग लिहिला आहे. त्यांनी आपल्या आईसोबत... Read more
शेतकऱ्याने जनावरांच्या बाबतीत योग्य खबरदारी घेतली तर त्यांना होणारे आजार टाळता येतात. तरी देखील पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा योग्य पोषणाअभावी जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. गायींना घटसर... Read more
उन्हाळ्यातील घामाच्या धारांनी बेजार झाल्यानंतर येणारा पावसाळा सर्वांना सुखावणारा असतो. पाऊस धो-धो बरसायला लागला की नदी-नाले वाहू लागतात, डोंगर-कपारीत धबधबे कोसळू लागतात. सृष्टी हिरवागार शालू... Read more
आज नवे तंत्रज्ञान आले असले तरी बरेच शेतकरी पारंपरिक शेतीसाठी जनावरांचा उपयोग करतात. विशेषत: शेतीकामासाठी बैल आणि दूधासाठी गाई-म्हशींचे शेतकऱ्यासाठी खूप महत्व आहे. सोबत शेळी-मेंढी पालनासारखे... Read more